पोहायला गेलेल्या तिघांचा विहिरीतील पाण्यात बुडवून मृत्यू


आलूर दि,०१ ऑक्टो:-
सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक्यातील  देशमुख बोरेगांव येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
 या दुर्दैवी घटनेमुळे तिघा तरुणाच्या कुटुंबावर  आघात झाला असून  गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
 घटनेची माहिती मिळताच त्यांच्या परिवारात आक्रोश रडारड आणि दुःखाची छाया पसरली गेली. 


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items